Saturday, 12 January 2013

एक संमेलन

८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी  हमीद दलवाई यांच्या मिरजोळी गावातील घरापासून निघणार होती. पारंपारिक विचारांच्या काही लोकांनी विरोध करताच आमच्या मराठी  साहित्यिकांनी-संयोजकांनी दिंडीचा कार्यक्रम बदलला. भाऊ पाध्ये यांच्या 'राडा'ची होळी करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच नाव मंचाला देताना होणारा विरोध मात्र साहित्यिकांनी-संयोजकांनी फेटाळून लावला. साहित्यिक!! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या साहित्यिकांचे संमेलन कि केवळ  लोकप्रियता जपणाऱ्या  ''मराठी'' साहित्यिकांचे संमेलन?? 

No comments:

Post a Comment